Monday 9 March 2015



Sadguru Shri Aniruddha Bapu Jalgaon Visit Video - 2

Aniruddha Bapu Visit, happiness, visit, Eklavya Krida Sankul’s Sports Ground, Sadguru, Discourse, Jalgaon, AADM
Shree Aniruddha Anandostav

16:30 samirsinh dattopadhye


Sadguru Shri Aniruddha Bapu Jalgaon Visit Video - 2

Aniruddha Bapu Visit, happiness, visit, Eklavya Krida Sankul’s Sports Ground, Sadguru, Discourse, Jalgaon, AADM
Shree Aniruddha Anandostav



Sadguru Shri Aniruddha Bapu Jalgaon Visit Video - 1

Aniruddha Bapu Visit, happiness, visit, Eklavya Krida Sankul’s Sports Ground, Sadguru, Discourse, Jalgaon, AADM
Shree Anirudhha Anandotsav
16:00 samirsinh dattopadhye


Sadguru Shri Aniruddha Bapu Jalgaon Visit Video - 1

Aniruddha Bapu Visit, happiness, visit, Eklavya Krida Sankul’s Sports Ground, Sadguru, Discourse, Jalgaon, AADM
Shree Anirudhha Anandotsav
shraddhavan
Shraddhavans line at event venue

Dhule Bapu
Sadguru Shree Aniruddha Bapu at Dhule
 
shraddhvan for bapu Pravachan
Shraddhavan gather for Pravachan of Aniruddha Bapu

large number of 
Shraddhavan gather for Pravachan of Aniruddha Bapu


Devotees
large number of 
Shraddhavan gather for Pravachan of Aniruddha Bapu



Bapu on stage
Aniruddha Bapu at Dhule

Sadguru Bapu
Bapu at Dhule

Bapu on stage Dhule
Bapu at Dhule

bapu blessings
Bapu giving blessings to shraddhavan at dhule

shraddhavan to meet bapu
Top view of venue



00:45 samirsinh dattopadhye
shraddhavan
Shraddhavans line at event venue

Dhule Bapu
Sadguru Shree Aniruddha Bapu at Dhule
 
shraddhvan for bapu Pravachan
Shraddhavan gather for Pravachan of Aniruddha Bapu

large number of 
Shraddhavan gather for Pravachan of Aniruddha Bapu


Devotees
large number of 
Shraddhavan gather for Pravachan of Aniruddha Bapu



Bapu on stage
Aniruddha Bapu at Dhule

Sadguru Bapu
Bapu at Dhule

Bapu on stage Dhule
Bapu at Dhule

bapu blessings
Bapu giving blessings to shraddhavan at dhule

shraddhavan to meet bapu
Top view of venue



Newspaper Articles Regarding Parampoojya Aniruddha Bapu's 
Jalgaon Tour



Saimat Newspaper Cutting Jalgaon
साईमत या वर्तमानपत्रात आलेले कव्हरेज
Punyanagari Marathi Newspaper cutting
पुण्यनगरी या वर्तमानपत्रात आलेले कव्हरेज


punyanagari newspaper
साईमत या वर्तमानपत्रातील जाहिरात

hello jalgaon newspaper
हॅलो जळगाव या वर्तमानपत्रात आलेले कव्हरेज

Deshdoot newspape
देशदूत या वर्तमानपत्रात आलेले कव्हरेज

00:28 samirsinh dattopadhye
Newspaper Articles Regarding Parampoojya Aniruddha Bapu's 
Jalgaon Tour



Saimat Newspaper Cutting Jalgaon
साईमत या वर्तमानपत्रात आलेले कव्हरेज
Punyanagari Marathi Newspaper cutting
पुण्यनगरी या वर्तमानपत्रात आलेले कव्हरेज


punyanagari newspaper
साईमत या वर्तमानपत्रातील जाहिरात

hello jalgaon newspaper
हॅलो जळगाव या वर्तमानपत्रात आलेले कव्हरेज

Deshdoot newspape
देशदूत या वर्तमानपत्रात आलेले कव्हरेज

रविवारी दि. १६ ऑक्टोबर २०११ रोजी सायंकाळी एकलव्य क्रीडा संकुलाच्या भव्य मैदानावर आयोजित प्रवचन सोहळ्यात अनिरुद्ध बापू बोलत होते. आपल्या एक तासाच्या प्रवचनात त्यांनी वेगवेगळी उदाहरणे देत,साध्या आणि सोप्या भाषेत जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले आणि तुमच्या जीवनात चमत्कार घडविण्याचे सामर्थ्य तुमच्यात आहे आणि देवाला न विसरण्याचा मंत्रही दिला.

 बापूंचे ६.३५ वाजता व्यासपीठावर आगमन झाले. त्यांना अनिरुद्ध अ‍ॅकेडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटच्या डीएमव्हीने परेड करत बॅण्डच्या तालावर मानवंदना दिली.

 मैदानात आकाशकंदील लावण्यात आले होते आणि गुढय़ा उभारण्यात आल्या होत्या. 

·  बापूंच्या प्रवचनातील काही ठळक मुद्दे:

आजकाल सर्वांनाच आता काय करायचे हा प्रश्न पडत असतो. मग हे कसे करायचेमग हे कसे होईलयातून काय होईल.. असे एकामागोमाग प्रश्न पडत असतात.यातून ज्याला उत्तर मिळते तो सुखी आणि शांत मनुष्य म्हणावा.जगायचे कसे हे माणसांना कळत नाही. हाच प्रश्न  जीवनभर सतावत असतो. आम्हाला प्रश्नच पडत नाही. पश्न पडले तर उत्तर सापडत नाही.

 आपण ज्यांच्यासोबत २४ तास राहतो. त्यांना आपण ओळखतो कायआणि ओळखले असते तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती.

 प्रश्नांचे उत्तर प्रश्नातच दडलेले असते. पुस्तके वाचून आत्मविश्‍वास वाढला असे ऐकले नाही. पुस्तके विकणार्‍यांचा मात्र आत्मविश्‍वास वाढतो.

 जे भांडत नाही ते नवरा-बायको होऊ शकत नाही. बायकोचा ताशा आणि नवर्‍याचा ढोल वाजतच राहतो. पण यातही गोडवा आहे. भांडण झाले तर कुणीही सॉरी म्हटले तर बिघडले कुठे..

 आजकाल कुटुंबांमध्ये एकत्र प्रार्थना होत नाही. ज्या कुटुंबात एकत्र प्रार्थना होते. ते कुटुंब एकत्र राहत असते. हा अनुभव आहे. 

 जे परमेश्‍वराला आवडत नाही तेच आपण करीत असतो.

   ■ सुखाची साधने असली तरी त्या साधनांचे अस्तित्व पुरेसे नाही. 


  ■  जीवनात देवाला विसरू नका. २४ तासातील २४ मिनिटे म्हणजे एक घटिकानामस्मरण करा.

मनात भीती ठेवून भक्ती करू नकामनातील भीती काढण्यासाठी भक्ती करा.. भक्ती करणे म्हणजे मनाचा दुबळेपणा नव्हे.. भक्ती करणार्‍यांमध्येच ताकद असते. देवावर विश्‍वास असेल तर तुमचाही आत्मविश्‍वास वाढेल.. 
आपल्यावर कितीही संकटे आली तरी देव संकटांपेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे. हाच परमेश्‍वरावरील विश्‍वास होय. तोच आत्मविश्‍वास होय. तुमचा देवावर विश्‍वास पाहिजे. तरच तुमचा आत्मविश्‍वास वाढेल. जसा आत्मविश्‍वासवाढेल तसे तुम्हाला फळ मिळेल. स्वत:ला कमी लेखू नका. जीवनात संकटे येत राहतील. 
Sadguru Shree Aniruddha Bapu
  • आत्मविश्‍वास नसल्याने अनेक गोष्टी आपण गमावून बसतो. जीवनात यश मिळविण्यासाठी आणि संसार करण्यासाठीही आत्मविश्‍वास लागतो. आत्मविश्‍वास वाढवायचा असेल तर परमेश्‍वरावरील विश्‍वास वाढवा. मनाची शक्ती आणि सार्मथ्य म्हणजे आत्मविश्‍वास होय.
  • जीवनात नाही म्हणायला शिका. आपण कधीच नाही म्हणत नाही. तसे रोगांनाही नाही म्हणत नाही. नाही म्हणण्याचे धाडस आतून येत असते. यासाठी गरज आहे ती आत्मविश्‍वासाची. बदल घडविण्याचे साधन म्हणजेनाम.
परमेश्‍वराच्या नावात मोठी ताकद आहे. हे विज्ञानानेही स्वीकारले आहे. ध्वनी व कंपने ही जीवनाच्या प्रत्येक गोष्टीशी जोडली गेली आहेत. जीवनात बदल घडवूनआणण्याचे साधन म्हणजे नाम होय. .. असेही त्यांनी प्रवचनातून सांगितले.

असा आत्मविश्‍वास अनिरुद्धबापू यांनी भाविकांच्या मनात जागविला…………

प्रवचनासाठी एकलव्य क्रीडा संकुल भाविकांनी फुल्ल झाले होते. ते म्हणाले कीजीवनात चांगल्या गोष्टी करताना आजूबाजूचे लोक नावे ठेवतील. त्याची तमा बाळगू नका..

 भगवंताला विसरू नका.. त्याच्या नावातच मोठी ताकद आहे. “विश्‍वास असावा पुरता ..”
00:26 samirsinh dattopadhye
रविवारी दि. १६ ऑक्टोबर २०११ रोजी सायंकाळी एकलव्य क्रीडा संकुलाच्या भव्य मैदानावर आयोजित प्रवचन सोहळ्यात अनिरुद्ध बापू बोलत होते. आपल्या एक तासाच्या प्रवचनात त्यांनी वेगवेगळी उदाहरणे देत,साध्या आणि सोप्या भाषेत जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले आणि तुमच्या जीवनात चमत्कार घडविण्याचे सामर्थ्य तुमच्यात आहे आणि देवाला न विसरण्याचा मंत्रही दिला.

 बापूंचे ६.३५ वाजता व्यासपीठावर आगमन झाले. त्यांना अनिरुद्ध अ‍ॅकेडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटच्या डीएमव्हीने परेड करत बॅण्डच्या तालावर मानवंदना दिली.

 मैदानात आकाशकंदील लावण्यात आले होते आणि गुढय़ा उभारण्यात आल्या होत्या. 

·  बापूंच्या प्रवचनातील काही ठळक मुद्दे:

आजकाल सर्वांनाच आता काय करायचे हा प्रश्न पडत असतो. मग हे कसे करायचेमग हे कसे होईलयातून काय होईल.. असे एकामागोमाग प्रश्न पडत असतात.यातून ज्याला उत्तर मिळते तो सुखी आणि शांत मनुष्य म्हणावा.जगायचे कसे हे माणसांना कळत नाही. हाच प्रश्न  जीवनभर सतावत असतो. आम्हाला प्रश्नच पडत नाही. पश्न पडले तर उत्तर सापडत नाही.

 आपण ज्यांच्यासोबत २४ तास राहतो. त्यांना आपण ओळखतो कायआणि ओळखले असते तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती.

 प्रश्नांचे उत्तर प्रश्नातच दडलेले असते. पुस्तके वाचून आत्मविश्‍वास वाढला असे ऐकले नाही. पुस्तके विकणार्‍यांचा मात्र आत्मविश्‍वास वाढतो.

 जे भांडत नाही ते नवरा-बायको होऊ शकत नाही. बायकोचा ताशा आणि नवर्‍याचा ढोल वाजतच राहतो. पण यातही गोडवा आहे. भांडण झाले तर कुणीही सॉरी म्हटले तर बिघडले कुठे..

 आजकाल कुटुंबांमध्ये एकत्र प्रार्थना होत नाही. ज्या कुटुंबात एकत्र प्रार्थना होते. ते कुटुंब एकत्र राहत असते. हा अनुभव आहे. 

 जे परमेश्‍वराला आवडत नाही तेच आपण करीत असतो.

   ■ सुखाची साधने असली तरी त्या साधनांचे अस्तित्व पुरेसे नाही. 


  ■  जीवनात देवाला विसरू नका. २४ तासातील २४ मिनिटे म्हणजे एक घटिकानामस्मरण करा.

मनात भीती ठेवून भक्ती करू नकामनातील भीती काढण्यासाठी भक्ती करा.. भक्ती करणे म्हणजे मनाचा दुबळेपणा नव्हे.. भक्ती करणार्‍यांमध्येच ताकद असते. देवावर विश्‍वास असेल तर तुमचाही आत्मविश्‍वास वाढेल.. 
आपल्यावर कितीही संकटे आली तरी देव संकटांपेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे. हाच परमेश्‍वरावरील विश्‍वास होय. तोच आत्मविश्‍वास होय. तुमचा देवावर विश्‍वास पाहिजे. तरच तुमचा आत्मविश्‍वास वाढेल. जसा आत्मविश्‍वासवाढेल तसे तुम्हाला फळ मिळेल. स्वत:ला कमी लेखू नका. जीवनात संकटे येत राहतील. 
Sadguru Shree Aniruddha Bapu
  • आत्मविश्‍वास नसल्याने अनेक गोष्टी आपण गमावून बसतो. जीवनात यश मिळविण्यासाठी आणि संसार करण्यासाठीही आत्मविश्‍वास लागतो. आत्मविश्‍वास वाढवायचा असेल तर परमेश्‍वरावरील विश्‍वास वाढवा. मनाची शक्ती आणि सार्मथ्य म्हणजे आत्मविश्‍वास होय.
  • जीवनात नाही म्हणायला शिका. आपण कधीच नाही म्हणत नाही. तसे रोगांनाही नाही म्हणत नाही. नाही म्हणण्याचे धाडस आतून येत असते. यासाठी गरज आहे ती आत्मविश्‍वासाची. बदल घडविण्याचे साधन म्हणजेनाम.
परमेश्‍वराच्या नावात मोठी ताकद आहे. हे विज्ञानानेही स्वीकारले आहे. ध्वनी व कंपने ही जीवनाच्या प्रत्येक गोष्टीशी जोडली गेली आहेत. जीवनात बदल घडवूनआणण्याचे साधन म्हणजे नाम होय. .. असेही त्यांनी प्रवचनातून सांगितले.

असा आत्मविश्‍वास अनिरुद्धबापू यांनी भाविकांच्या मनात जागविला…………

प्रवचनासाठी एकलव्य क्रीडा संकुल भाविकांनी फुल्ल झाले होते. ते म्हणाले कीजीवनात चांगल्या गोष्टी करताना आजूबाजूचे लोक नावे ठेवतील. त्याची तमा बाळगू नका..

 भगवंताला विसरू नका.. त्याच्या नावातच मोठी ताकद आहे. “विश्‍वास असावा पुरता ..”
Aniruddha Bapu Anubhav

स्वप्नात आलेल्या यमदूताच्या रूपातील स्त्रिया, श्रद्धावान बापूभक्ताची श्रद्धा डळमळीत करू शकत नाही. शिवाय गळ्यातील त्रिपुरारी त्रिविक्रम लॉकेट हे एक अशा प्रकारचं कवच असतं की ज्यामुळे यमदूत कशाला, स्वत: यम जरी प्रत्यक्ष घेऊन जायला आला तरी श्रद्धावानाला फरक पडत नाही. कितीही मोठे ऑपरेशन असो किंवा प्रकृती अस्वास्थ्य असो, बापू, बापू...’ हे नामस्मरण सुद्धा श्रद्धावानाला तारून नेते

 - दंगल वाघ, धुळे   

माझ्या दृष्टीने कलियुगातील एकमेव त्राता असलेल्या माझ्या अनिरुद्धान ए मला सन २००२ साली त्याच्या सत्संगात व भक्तिगंगेत ओढून घेतले. आजवर त्याच्या कृपेचे अनुभव पदोपदी येत गेले आहेत. परंतु माझे मरण समोर दिसत असतानाही मला मरणाच्या दारातून खेचून आणणार्‍या माझ्या परमकृपाळू सद्गुरुमाऊलीच्या कृपेचा नुकताच आलेला हा अनुभव.

१ ऑक्टोबरला माझ्या वृषणाला एक छोटीशी गाठ असल्याचे लक्षात आले. एक दोन दिवस मी त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु नंतर आमचे फॅमिली डॉक्टर दिनेश बियाणी यांना दाखविले. त्यांनी दोन दिवसांच्या गोळ्या दिल्या परंतु गाठ मोठी होत चालल्याने, त्यांनी डॉ. चेतन पाटील यांच्याकडे पाठविले. त्यांनी आवश्यक त्या वैद्यकीय तपासण्या करून, तांबड्या व पांढर्‍या पेशी वाढल्याचे सांगून त्यावर उपचार सुरू केले. दुसर्‍या दिवशी डायबिटीसची टेस्ट केली. डायबिटीस नियंत्रणात होता. सायंकाळी ६ वाजता सांघिक उपासनेसाठी केन्द्रावर गेलो. गाठीच्या जागी वेदना जाणवत होत्या म्हणून खुर्चीत बसलो. राजेशसिंह वाणी यांनी मला आरती करण्यास सांगितले. आरती झाल्यावर गजर आणि गार्‍हाणे यासाठी खाली मांडी घालून बसलो. तोपर्यंत कोणत्याच वेदना जाणवल्या नाहीत. परंतु नंतर वेदना सुरू झाल्यामुळे प्रवचनाची सीडी ऐकण्यासाठी न थांबता प्रमुख सेवक नंदुसिंह सोनार यांना तब्येतीविषयी सांगून घरी परतलो. दुसर्‍या दिवशी एक नातलग वारल्याने त्याच्या अंतयात्रेलाही जाऊन आलो. अधून मधून वेदना जाणवत होत्या.

एका मित्राच्या सल्ल्याने धुळेमधील ख्यातनाम सर्जन डॉ.सुभाष भामरे यांना त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन सर्व वैद्यकीय रिपोर्ट्स दाखविले. त्यांनी मला लगेचच ऍडमिट करून घेतले व ऑपरेशन करून गाठ काढून टाकणेच योग्य होईल असे सांगितले.

मला बापू या शारीरिक त्रासातून तारून नेतील याची खात्री होती. मी हॉस्पिटलच्या रूममध्ये एकटाच झोपलो होतो. झोपेत मला एक स्वप्न पडले. स्वप्नात असे दिसले की खूप गर्दी आहे व तिथे चार स्त्रिया यमदूताच्या रूपात फिरताहेत. त्या प्रत्येकाजवळ जाऊन म्हणायच्या, ‘चला पुढे’. नंतर त्या माझ्याजवळही येऊन म्हणाल्या, ‘चला घ्या यालाही.’ असे म्हणून चौघींपैकी एक माझ्याजवळ आली, तेव्हा तिला माझ्या गळ्यात असलेले बापूंचे त्रिपुरारि लॉकेट दिसले. त्यावेळी ती म्हणाली, ‘राहू द्या याला. चला पुढे.’ असे म्हणून निघून गेली.

मी या स्वप्नाविषयी कुणालाच सांगितले नाही. डॉ.भामरे नेहमी रात्री ९ नंतर ऑपरेशन्स करतात. माझा नंबर किती वाजता लागेल हे निश्‍चित नव्हते. दिवसभरात ऑफिसमधले सहकारी, नातलग, तसेच अनेक बापूभक्त भेटून जात होते, मला धीर देत होते.

रात्री १:३० वाजता मला ऑपरेशनसाठी नेण्यात आले. तेव्हा मला माझी दोन्ही मुलं, आतेभाऊ व बापूभक्त छोटूसिंह बसलेले दिसले. मी ओ.टी.मध्ये जाण्याअगोदर जवळ असलेल्या परमपूज्य बापूंच्या पादुका असलेल्या फोटोवर माथा टेकला व ऑपरेशन थिएटरमध्ये दाखल झालो. माझे नाव, गाव विचारपूस करता करता मला डॉक्टरांनी ऍनेस्थेशिया दिला. परंतु ऍनेस्थेशिया देऊनही मला त्यांचे बोलणे समजत होते. डॉक्टरांनी माझ्या आतेभावाला व मुलाला बोलावून घेतले व माझे बी.पी. खूप वाढल्याचे सांगून मला ‘आस्था इन्सेन्टीव्ह केअर हॉस्पिटल’मध्ये अतिदक्षता विभागात ऍडमिट करावे लागेल असे सांगितले व त्यासाठी ऍम्ब्युलन्सही मागविली. माझ्या गळ्यातील बापूंच्या लॉकेटला कुणीतरी हात लावल्याचे मला जाणवले आणि थोड्याच वेळात माझे बी.पी. टेस्ट केले असता नॉर्मल आले!

माझ्या तोंडातून सतत ‘हरि ॐ बापू हरि ॐ’ असा बापूंचा धावा चालू होता. माझ्या गळ्यातील बापूंच्या त्रिपुरारि चिह्नाच्या लॉकेटला कुणीतरी हात लावल्याचे पुन्हा जाणवले. ऑपरेशन झाल्यावर मला कॉटवर शिफ्ट केले गेले.
डॉक्टरांनी माझ्या मुलाला जवळ बोलावून विचारले, ‘‘हे बापू कोण आहेत? ऑपरेशन चालू असताना पेशंट सतत ‘बापू बापू....’ उच्चारत होते.’’ माझ्या मुलाने सांगितले, ‘‘ते माझ्या पप्पांचे सद्गुरु अनिरुद्ध बापू आहेत.’’
आदल्या रात्री पडलेले स्वप्न पडताळून पाहताना लक्षात आले की माझा काळ बनून यमपाश आवळला गेला होता. परंतु जणू माझ्या बापूंनीच त्या काळाला परतावून लावले.
॥ हरी ॐ॥
00:10 samirsinh dattopadhye
Aniruddha Bapu Anubhav

स्वप्नात आलेल्या यमदूताच्या रूपातील स्त्रिया, श्रद्धावान बापूभक्ताची श्रद्धा डळमळीत करू शकत नाही. शिवाय गळ्यातील त्रिपुरारी त्रिविक्रम लॉकेट हे एक अशा प्रकारचं कवच असतं की ज्यामुळे यमदूत कशाला, स्वत: यम जरी प्रत्यक्ष घेऊन जायला आला तरी श्रद्धावानाला फरक पडत नाही. कितीही मोठे ऑपरेशन असो किंवा प्रकृती अस्वास्थ्य असो, बापू, बापू...’ हे नामस्मरण सुद्धा श्रद्धावानाला तारून नेते

 - दंगल वाघ, धुळे   

माझ्या दृष्टीने कलियुगातील एकमेव त्राता असलेल्या माझ्या अनिरुद्धान ए मला सन २००२ साली त्याच्या सत्संगात व भक्तिगंगेत ओढून घेतले. आजवर त्याच्या कृपेचे अनुभव पदोपदी येत गेले आहेत. परंतु माझे मरण समोर दिसत असतानाही मला मरणाच्या दारातून खेचून आणणार्‍या माझ्या परमकृपाळू सद्गुरुमाऊलीच्या कृपेचा नुकताच आलेला हा अनुभव.

१ ऑक्टोबरला माझ्या वृषणाला एक छोटीशी गाठ असल्याचे लक्षात आले. एक दोन दिवस मी त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु नंतर आमचे फॅमिली डॉक्टर दिनेश बियाणी यांना दाखविले. त्यांनी दोन दिवसांच्या गोळ्या दिल्या परंतु गाठ मोठी होत चालल्याने, त्यांनी डॉ. चेतन पाटील यांच्याकडे पाठविले. त्यांनी आवश्यक त्या वैद्यकीय तपासण्या करून, तांबड्या व पांढर्‍या पेशी वाढल्याचे सांगून त्यावर उपचार सुरू केले. दुसर्‍या दिवशी डायबिटीसची टेस्ट केली. डायबिटीस नियंत्रणात होता. सायंकाळी ६ वाजता सांघिक उपासनेसाठी केन्द्रावर गेलो. गाठीच्या जागी वेदना जाणवत होत्या म्हणून खुर्चीत बसलो. राजेशसिंह वाणी यांनी मला आरती करण्यास सांगितले. आरती झाल्यावर गजर आणि गार्‍हाणे यासाठी खाली मांडी घालून बसलो. तोपर्यंत कोणत्याच वेदना जाणवल्या नाहीत. परंतु नंतर वेदना सुरू झाल्यामुळे प्रवचनाची सीडी ऐकण्यासाठी न थांबता प्रमुख सेवक नंदुसिंह सोनार यांना तब्येतीविषयी सांगून घरी परतलो. दुसर्‍या दिवशी एक नातलग वारल्याने त्याच्या अंतयात्रेलाही जाऊन आलो. अधून मधून वेदना जाणवत होत्या.

एका मित्राच्या सल्ल्याने धुळेमधील ख्यातनाम सर्जन डॉ.सुभाष भामरे यांना त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन सर्व वैद्यकीय रिपोर्ट्स दाखविले. त्यांनी मला लगेचच ऍडमिट करून घेतले व ऑपरेशन करून गाठ काढून टाकणेच योग्य होईल असे सांगितले.

मला बापू या शारीरिक त्रासातून तारून नेतील याची खात्री होती. मी हॉस्पिटलच्या रूममध्ये एकटाच झोपलो होतो. झोपेत मला एक स्वप्न पडले. स्वप्नात असे दिसले की खूप गर्दी आहे व तिथे चार स्त्रिया यमदूताच्या रूपात फिरताहेत. त्या प्रत्येकाजवळ जाऊन म्हणायच्या, ‘चला पुढे’. नंतर त्या माझ्याजवळही येऊन म्हणाल्या, ‘चला घ्या यालाही.’ असे म्हणून चौघींपैकी एक माझ्याजवळ आली, तेव्हा तिला माझ्या गळ्यात असलेले बापूंचे त्रिपुरारि लॉकेट दिसले. त्यावेळी ती म्हणाली, ‘राहू द्या याला. चला पुढे.’ असे म्हणून निघून गेली.

मी या स्वप्नाविषयी कुणालाच सांगितले नाही. डॉ.भामरे नेहमी रात्री ९ नंतर ऑपरेशन्स करतात. माझा नंबर किती वाजता लागेल हे निश्‍चित नव्हते. दिवसभरात ऑफिसमधले सहकारी, नातलग, तसेच अनेक बापूभक्त भेटून जात होते, मला धीर देत होते.

रात्री १:३० वाजता मला ऑपरेशनसाठी नेण्यात आले. तेव्हा मला माझी दोन्ही मुलं, आतेभाऊ व बापूभक्त छोटूसिंह बसलेले दिसले. मी ओ.टी.मध्ये जाण्याअगोदर जवळ असलेल्या परमपूज्य बापूंच्या पादुका असलेल्या फोटोवर माथा टेकला व ऑपरेशन थिएटरमध्ये दाखल झालो. माझे नाव, गाव विचारपूस करता करता मला डॉक्टरांनी ऍनेस्थेशिया दिला. परंतु ऍनेस्थेशिया देऊनही मला त्यांचे बोलणे समजत होते. डॉक्टरांनी माझ्या आतेभावाला व मुलाला बोलावून घेतले व माझे बी.पी. खूप वाढल्याचे सांगून मला ‘आस्था इन्सेन्टीव्ह केअर हॉस्पिटल’मध्ये अतिदक्षता विभागात ऍडमिट करावे लागेल असे सांगितले व त्यासाठी ऍम्ब्युलन्सही मागविली. माझ्या गळ्यातील बापूंच्या लॉकेटला कुणीतरी हात लावल्याचे मला जाणवले आणि थोड्याच वेळात माझे बी.पी. टेस्ट केले असता नॉर्मल आले!

माझ्या तोंडातून सतत ‘हरि ॐ बापू हरि ॐ’ असा बापूंचा धावा चालू होता. माझ्या गळ्यातील बापूंच्या त्रिपुरारि चिह्नाच्या लॉकेटला कुणीतरी हात लावल्याचे पुन्हा जाणवले. ऑपरेशन झाल्यावर मला कॉटवर शिफ्ट केले गेले.
डॉक्टरांनी माझ्या मुलाला जवळ बोलावून विचारले, ‘‘हे बापू कोण आहेत? ऑपरेशन चालू असताना पेशंट सतत ‘बापू बापू....’ उच्चारत होते.’’ माझ्या मुलाने सांगितले, ‘‘ते माझ्या पप्पांचे सद्गुरु अनिरुद्ध बापू आहेत.’’
आदल्या रात्री पडलेले स्वप्न पडताळून पाहताना लक्षात आले की माझा काळ बनून यमपाश आवळला गेला होता. परंतु जणू माझ्या बापूंनीच त्या काळाला परतावून लावले.
॥ हरी ॐ॥

Shri Aniruddha at Dhule
Sadguru Shree Aniruddha Bapu at Dhule

Sadguru Shree Aniruddha Bapu visited Dhule on 18 th February 2007. 

All Shraddhavans in the city of Dhule were excited and waiting with bated breath to see their Sadguru. 

Bapu's discourse was held at 'Dhule Zilla Krida Sankul'  which was filled to capacity.

People from far off places had come to witness this event and to hear their Sadguru's nectar filled words. 


The event was a grand one and each and every Shraddhavn left the venue satiated with joy.
00:08 samirsinh dattopadhye

Shri Aniruddha at Dhule
Sadguru Shree Aniruddha Bapu at Dhule

Sadguru Shree Aniruddha Bapu visited Dhule on 18 th February 2007. 

All Shraddhavans in the city of Dhule were excited and waiting with bated breath to see their Sadguru. 

Bapu's discourse was held at 'Dhule Zilla Krida Sankul'  which was filled to capacity.

People from far off places had come to witness this event and to hear their Sadguru's nectar filled words. 


The event was a grand one and each and every Shraddhavn left the venue satiated with joy.